Home » धीरुभाई अंबानीच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे ‘बिग बी’ च्या डोळ्यात पाणी…
Entertainment

धीरुभाई अंबानीच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे ‘बिग बी’ च्या डोळ्यात पाणी…

बॉलीवूडचे नेहमीच मोठमोठ्याउद्योगपतींसोबत संबंध राहिले आहेत,त्यामुळे बॉलिवूडचे मोठे कलाकार आणि अभिनेत्री नेहमीच भारतातील मोठंमोठ्या उद्योगपतींसोबत आपल्याला नेहमी दिसत असतात.त्यामुळेनेहमीच  बॉलीवूड आणि बिझनेस मॅन यांच्यातील संबंध हा चर्चेचा विषय राहतात.बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्यासोबत नाही तर व्यावसायिक व्यक्तीशी लग्न केले आहे.

भारतात जेव्हा जेव्हा उद्योगपतींची चर्चा होते तेव्हा अंबानी कुटुंबाचे नाव नेहमी अग्रस्थानी असते.कारण अंबानी कुटुंबाकडे अब्जावधींची संपत्ती आहे,ज्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबामध्ये येते.सध्या अंबानी कुटुंबाचे प्रमुख मुकेश अंबानी हे रिलायन्स कंपनीचे मालक आहेत.रिलायन्स ही कंपनी मुकेश अंबानी यांचे वडील धीरुभाई अंबानी यांनी सुरू केली होती.भारतातील सर्वात मोठे बॉलीवूड अभिनेते मानले जाणारे अमिताभ बच्चन आणि धीरुभाई अंबानी यांच्यातील एक किस्सा नुकताच सोशल मीडियासमोर आला आहे.

धीरूभाई अंबानीजींनी भरलेल्या मैफिलमध्ये अमिताभला बरंच काही बोलले होते…

बॉलीवूडचे बिग-बी मानले जाणारे अमिताभ बच्चन आणि धीरुभाई अंबानी हे सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय आहेत.भरलेल्या मैफिलमध्ये धीरूभाई अंबानी हे अमिताभ बच्चन यांच्याशी खूप काही बोलले होते.त्यामुळे त्यांच्यामधील संवाद खूप चर्चेत राहिला आहे.जर धीरुभाई अंबानीजींबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी आपल्या मुलांसाठी करोडोंची संपत्ती आपल्या वारशात सोडली आहे.

कारण धीरुभाई अंबानी हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक होते.एकदा धीरुभाई अंबानी यांनी अमिताभ बच्चन यांना भेटीसाठी बोलावले आणि त्यांच्याबद्दल बरंच काही लोकांना सांगितलं,त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.धीरूभाई अंबानीजींनी अमिताभ बच्चन यांच्या बद्दल असे काही बोलले,ज्यामुळे ते खूप भावूक झाले होते.अमिताभ बच्चन यांच्यासाठी धीरुभाई अंबानी काय म्हणाले,त्यामुळे ते खूप भावूक झाले हे जाणुन घेऊया.

धीरूभाई अंबानींच्या बोलण्याने अमिताभ बच्चन झाले होते भावुक…

अमिताभ बच्चन हे बॉलीवूड मधील खूप मोठे अभिनेते आहेत,त्यामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये बिग-बी,महानायक आणि शहेनशहा असेही म्हटले जाते.अमिताभ बच्चन आणि धीरुभाई अंबानी यांच्यातील एक किस्सा सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.असे सांगितले जात आहे की धीरुभाई अंबानीजींनी अमिताभ बच्चन यांना भेटायला बोलावले आणि भरलेल्या मेळाव्यात सर्वांसमोर त्यांचे कौतुक केले आणि अमिताभसाठी सांगितले की आजच्या काळात ही व्यक्ती जी काही आहे,ती फक्त त्यांची मेहनत आणि समर्पण आहे.”धीरुभाई अंबानी यांनी अमिताभ बच्चन यांची स्तुती करताना बरेच काही सांगितले,ज्यामुळे ते खूप भावूक झाले होते.दोघांमधला हा जुना संवाद सध्या सोशल मीडियावर जास्त व्हायरल होत आहे आणि लोकांना हा किस्सा खूप आवडलाही आहे.