Home » Page 2

Author -

News

अनाथांचे छत्र हरवले! सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

अनाथांची माय किंवा अनाथांची यशोदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माननीय समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे आज निधन झाले.सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने एका महान...

Entertainment

‘या’ कारणामुळे नाना पाटेकर यांनी घेतला संजय दत्त सोबत काम न करण्याचा निर्णय…

बॉलिवूडमध्ये आपल्या जबरदस्त संवादफेक,उत्कृष्ट अभिनय आणि बिंदास स्वभावामुळे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे...

Celebrities

मुकेश अंबानी आपल्या कुकला देतात इतका पगार,आकडा ऐकून व्हाल थक्क…

भारतामध्ये जेव्हा श्रीमंत लोकांची किंवा ऐषोरामात जगण्याची चर्चा होते तेव्हा अग्रक्रमाने नाव येते अंबानी कुटुंबीयांचे.मुकेश अंबानी हे भारतामधील...

Entertainment

रतन टाटांच्या संपत्तीचा वारसदार होण्याची शक्यता…!

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या मूलभूत उद्योगांची पायाभरणी करून भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थे मध्ये मानाचे स्थान मिळवून देण्याचे...

History

प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाई फुले यांनी गमावले स्वतः चे प्राण…

आज भारतामधील स्त्रिया व मुली यांच्या साक्षरतेचे प्रमाण खूप मोठे आहे व ज्ञान,विज्ञान,तंत्रज्ञान,अभियांत्रिकी,सैन्यदल,वैद्यक शाखा या सर्व...

Entertainment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील हा मोठा कलाकार घेणार मालिकेतून निरोप…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे सर्वच वयोगटातील चाहते आहेत.तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका याच कारणामुळे आतापर्यंत सर्वाधिक...

History

भिंतीवरी कालनिर्णय असावे म्हणत घरोघरी पोहचलेल्या ‘कालनिर्णय’ ची सुरुवात कशी झाली,जाणून घ्या रंजक इतिहास…

अगदी लहानपणापासून काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अगदी वर्षानुवर्षे त्याच क्रमाने घडत असतात व त्यांची आपल्याला सवय होऊन गेलेली असते. अशाच काही...

History

११ गोळ्या झेलून संसदेमधील २०० नेत्यांचे प्राण वाचवणारी वीरांगना…

अफझल गुरू कोण आहे,असा प्रश्न जर कुणाला विचारला, तर तो चोखपणे उत्तर देईल,ज्याने संसदेवर हल्ल्याचा कट रचला आणि त्याबदल्यात त्याला फाशी देण्यात आली.पण...

Infomatic

म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता…

मराठी माणूस आणि मुंबई म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ते एकच नाव म्हणजे शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे होय.काही दशकांपूर्वी मुंबईतील मराठी माणसाला...

History

ध्यानचंद म्हणाले होते- ‘जेव्हा मी मरेन,तेव्हा संपूर्ण जग रडेल,पण भारतीय लोक अश्रू ढाळणार नाहीत’

मेजर ध्यानचंद,ज्यांनी भारताला सलग तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले.तेच ध्यानचंद ज्यांना स्वातंत्र्यापूर्वी प्रत्येक मूल ओळखत होते.पण नंतरच्या...