Home » Archives for Being Maharashtrian » Page 46

Author - Being Maharashtrian

Uncategorized

भोकराच्या फळाचे हे आहेत फायदे, जाणून थक्क व्हाल…

भारतामध्ये अशी अनेक फळे मिळतात ज्यांचे आपल्या आरोग्यासाठी अनेक औषधी गुणधर्म आहेत. भारतामध्ये आयात होणाऱ्या फळां प्रमाणेच काही पर्वतरांगांमध्ये किंवा...

Uncategorized

योग्य प्रमाणात बियर पिल्याने मानवी शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे…

आता काही जणांना नक्कीच प्रश्न पडला असेल की खरच बियर पिण्याचे फायदे असु शकतात का? दारूचे पण कुठे फायदे असतात का यापासून होते ते फक्त नुकसानच हे पण...

Infomatic

या गावात मुलीच्या जन्मानंतर राबवली जाणारी अनोखी प्रथा…

राजस्थान म्हंटले की वाळवंट,थोडी हिरवळ,पाण्याची कमतरता अशी आपण कल्पना करतो हे सर्वात आधी आपल्या लक्षात येते.पण राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील...

Spiritual

हिंदु धर्मात महिलांना नारळ का फोडू दिले जात नाही जाणुन घ्या यामागील कारण…

हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानले जाणारे फळ म्हणजे नारळ.नवीन कामाची सुरुवात करायची असेल जसे की समारंभ,बांधकाम,दुकानाचे उद्घाटन करायचे असेल,सण,पुजा,एखादी...

Spiritual

जाणुन घेऊया नाकात नथ घालण्यामागचे वैज्ञानिक कारण…

कपाळावरील बिंदीपासून पायांमध्ये परिधान केलेले ज़ोडव्यापर्यंत सोळा शृंगार आहे.प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे महत्त्व असते.परंपरेच्या दृष्टीकोनातून त्यांचे...

Health

मल्टिव्हिटॅमिन्सने भरलेल्या या भाजीचे आरोग्यासाठी आहेत खुप सारे फायदे,खास करुन वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी…

थंडीचे दिवस सुरु झाले की कित्येक जणांच्या घरी शेवग्याच्या शेंगाची भाजी केली जाते.लांब असणाऱ्या या हिरव्यागार शेंगा अनेकदा सांबारमध्ये टाकल्या जातात...

Uncategorized

सपाट पाय असलेल्या व्यक्तींना सैन्यामध्ये का नाकारले जाते,जाणून घ्या…

भारत देशाचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी भारताचे लष्कर खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.भारतीय लष्करामध्ये कार्यरत असणाऱ्या...

Uncategorized

उपाशी पोटी ‘लसूण’ खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे,या आजारांपासून मिळेल सुटका…

पदार्थाची आणि भाजीची चव वाढवण्यासाठी फोडणीमध्ये आवर्जून लसणाचा वापर केला जातो.लसणामुळे पदार्थ चविष्ट लागतात.लसूणामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे...

Uncategorized

कांद्याची पात खाण्याचे आरोग्यासाठी होणारे अनेक फायदे…

कांद्याची पात सर्वांनाच माहीत असेल? कांद्याची पात सर्वांनाच खायला आवडते असे नाही.विशेषतः चायनीज पदार्थामध्ये कांद्याच्या पातीचा जास्त उपयोग करण्यात...

History

…म्हणून महाभारताचे युद्ध संपल्यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला सर्वप्रथम रथाच्या खाली उतरण्यास सांगितले…

महाभारताचे युद्ध भारतीय इतिहासातील एक महासंहारक व जीवनविषयक अनेक पाठ शिकवणारे युद्ध मानले जाते.महाभारताच्या युद्धामध्ये कौरव आणि पांडवांचे मध्ये...