रांगड्या मावळ्यांची, कणखर ध्येयाची, राकट दगडाची भूमी मानलेल्या महाराष्ट्राच्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचाचे कार्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या गनिमांचा अनन्वित अत्याचार,यातना आणि छळाला सहन करण्याची जणू काही सवय लागलेल्या भोळ्याभाबड्या महाराष्ट्राच्या जनतेला या अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि स्वराज्याचे स्वप्न पहाण्याचे बाळकडू शिवाजी महाराजांनी दिले. तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रामध्ये किती किल्ले आहेत ते? माहित […]