लोहगड किल्ला पुण्याहून ६० किलोमीटर आणि मुंबईपासून ८९ किलोमीटर अंतरावर आहे. ५ वर्ष मुघलांच्या ताब्यात असलेला लोहगड किल्ला शिवरायांनी १३ मे १६७० मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला. या किल्ल्यावर आपण तिन्ही ऋतूंमध्ये जाऊ शकतो. पावसाळ्यात हा किल्ला अतिशय निसर्गरम्य दिसतो. किल्याला भेट देण्याची वेळ सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० आहे
Responses (0 )